पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सायरस मिस्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 04 SEP 2022 6:06PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायरस मिस्त्री यांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. भारताच्या आर्थिक सामर्थ्यावर विश्वास असलेले ते एक आश्वासक उद्योजक होते, असे मोदी यांनी म्हटले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक सामर्थ्यावर विश्वास असलेले ते एक आश्वासक उद्योजक होते. त्यांच्या निधनाने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी आहे . त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. "

***

G.Chippalkatti/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1856684) Visitor Counter : 173