पंतप्रधान कार्यालय

चौरी चौरा घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्य लढ्यातील वीरांचे पंतप्रधानांनी स्मरण केले.

Posted On: 04 FEB 2022 7:28PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौरी चौरा घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे स्मरण केले आहे. या घटनेच्या  शताब्दी समारंभाला गेल्या वर्षी सुरुवात झाली, तेंव्हा केलेले  भाषणही  पंतप्रधानांनी सामायिक केले.

पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले की,

"आज चौरी चौरा घटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या शताब्दी समारंभाला गेल्या वर्षी सुरुवात झाली, तेंव्हा केलेले भाषण मी सामायिक करत आहे, आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील शूर वीरांचे स्मरण करत मी विविध विषयांवर बोललो होतो.

***

S.Thakur/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795639) Visitor Counter : 277