पंतप्रधान कार्यालय

संत कबीरदासजी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 24 JUN 2021 4:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2021

 

संत कबीरदासजी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, संत कबीरदासजी यांनी फक्त समाजातील दुष्ट शक्तींविरुद्धच लढा दिला नाही तर त्यांनी संपूर्ण जगाला मानवतेची आणि प्रेमाची शिकवण दिली. त्यांनी दाखविलेला मार्ग येणाऱ्या अनेक पिढ्यांना बंधुभावाच्या आणि सद्भावनेच्या पथावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहील.        

संत कबीर दास यांचे निर्वाण स्थळ असलेल्या मघर या ठिकाणाला काही वर्षांपूर्वी दिलेल्या भेटीच्या वेळची छायाचित्रे देखील पंतप्रधानांनी सगळ्यांसाठी प्रदर्शित केली.

 

 

* * *

M.Chopade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730047) Visitor Counter : 219