पंतप्रधान कार्यालय

मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख  

Posted On: 05 OCT 2022 9:09AM by PIB Mumbai

मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अपघातात  झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले.  त्यांच्या  कुटुंबियांच्यादुःखात सहभागी आहे.  जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त करतो.”

****

Ankush C/Sonali/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1865296) Visitor Counter : 149