पंतप्रधान कार्यालय
आसाममधील बोट दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
Posted On:
08 SEP 2021 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2021
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आसाममधील बोट दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.प्रवाशांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आसाममधील बोट दुर्घटनेमुळे दुःखी आहे. प्रवाशांना वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. ”
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1753343)
Visitor Counter : 201
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam