पंतप्रधान कार्यालय

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी महात्मा गांधीं यांना आदरांजली वाहिली

Posted On: 15 AUG 2021 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2021

 

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपित्याला आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी ट्विट केले.

''राजघाटावर महात्मा गांधीं यांना  आदरांजली वाहिली. आम्ही लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने कार्य करत असताना महात्मा गांधींचे विचार आणि आदर्श आम्हाला सतत मार्गदर्शन करत आहेत. ”

 

 

* * *

G.Chippalkatti/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1746114) Visitor Counter : 130