पंतप्रधान कार्यालय

झारखंडमधल्या हजारीबाग इथल्या बस अपघातातल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख

Posted On: 17 SEP 2022 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या हजारीबाग जिल्ह्यातल्या  बस अपघातातल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. अपघातातल्या  जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

झारखंडमधल्या हजारीबाग जिल्ह्यातल्या  बस अपघातातल्या जीवितहानी बद्दल दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे. अपघातातल्या  जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना असेही ट्वीट मध्ये म्हटले आहे.

 

* * *

N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860263) Visitor Counter : 127