पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कृषी क्षेत्रात स्थिर वाढ करणाऱ्या सातत्यपूर्ण सुधारणा आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांबद्दल पंतप्रधानांनी एक लेख सामायिक केला

Posted On: 05 AUG 2025 2:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 ऑगस्‍ट 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कृषी क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या सुधारणा आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांबद्दलचा एक लेख सामायिक केला.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेल्या लेखाला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; "केंद्रीय मंत्री @ChouhanShivraj यांनी 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कृषी क्षेत्रात स्थिर वाढ करणाऱ्या सातत्यपूर्ण सुधारणा आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे."

 

* * *

सोनल तुपे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2152449)