पंतप्रधान कार्यालय

आयुष्मान भारत योजना, गरिबांसाठी कवच : पंतप्रधान

Posted On: 07 APR 2023 7:04PM by PIB Mumbai

 

आयुष्मान भारत योजना गरीब बंधू-भगिनींसाठी वरदानापेक्षा कमी नाही, असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आयुष्मान भारत योजने बाबतची चित्रफीत सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;

आयुष्मान भारत योजनेने आपल्या गरीब बंधू-भगिनींची  उपचारांच्या खर्चाची चिंता दूर केली आहे. ही योजना ज्या प्रकारे त्यांच्यासाठी संरक्षण कवच बनली आहे, ती वरदानापेक्षा कमी नाही’.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor



(Release ID: 1914700) Visitor Counter : 151