पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी खऱ्या शौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित केले सामायिक
Posted On:
26 DEC 2025 10:53AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खऱ्या शौर्याचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे –
“बन्धनं मरणं वापि जयो वापि पराजयः।
उभयत्र समो वीरः वीरभावो हि वीरता।।"
हे सुभाषित सांगते की, बंधनात असो किंवा मृत्यूला तोंड देत असो, विजयात असो किंवा पराभवात असो, सर्व परिस्थितींमध्ये धैर्याची भावना टिकवून ठेवतो आणि अढळ राहणारा व्यक्तीच खरा वीर होय, हेच खरे शौर्य आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“बन्धनं मरणं वापि जयो वापि पराजयः।
उभयत्र समो वीरः वीरभावो हि वीरता।।"
* * *
नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2208688)
अभ्यागत कक्ष : 34
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam