पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय सौहार्दासाठी एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत पंतप्रधानांनी क्रोधावर नियंत्रण मिळवण्याच्या आवश्यकतेवर दिला भर
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 9:07AM by PIB Mumbai
क्रोधाचे विनाशकारी स्वरुप आणि वैयक्तिक कल्याण आणि एकत्रित प्रगती यासाठी अंतर्गत संयमाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक गहन संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला. एका प्राचीन संस्कृत श्लोकाला उद्धृत करत क्रोध कशा प्रकारे निर्णयक्षमता कमकुवत करतो, सामाजिक सौहार्द बिघडवतो आणि मानवाची क्षमता कमी करतो याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी सांगितलेः
“क्रोधः प्राणहरः शत्रुः क्रोधो मित्रमुखो रिपुः।
क्रोधो ह्यसिर्महातीक्ष्णः सर्व क्रोधोऽपकर्षति॥”
***
नेहा कुलकर्णी/ शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202780)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam