पंतप्रधान कार्यालय
भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
09 AUG 2023 11:50AM by PIB Mumbai
भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनाने भारताला वसाहतवादापासून मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावली असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी चित्रफीत संदेशाद्वारे आपले विचार मांडले.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"भारत छोडो आंदोलनात भाग घेतलेल्या महान स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली या चळवळीने भारताला वसाहतवादापासून मुक्त करण्यात मोठी भूमिका बजावली. आज भारत एका सुरात म्हणत आहे:
भ्रष्टाचार भारत छोडो.
घराणेशाही भारत छोडो.
तुष्टीकरण भारत छोडो."
***
S.Thakur/V.Ghode/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1946999)
आगंतुक पटल : 223
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam