गृह मंत्रालय

राज्यांसाठी अतिरिक्त भारत राखीव बटालियनची तरतूद

Posted On: 16 SEP 2020 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

आयआयएम, रोहतक यांच्यामार्फत भारत सरकार, भारत राखीव बटालियन्स योजनेवर एक प्रभाव मूल्यांकन अभ्यास करत आहे. मसुद्याच्या अहवालावर सादरीकरण करण्यात आले असून या अहवालाला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

कर्नाटकसह 5 राज्यांकडून अतिरिक्त भारत राखीव बटालियनसाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नव्या भारत रिझर्व बटालियनची मंजुरी या अभ्यासावर अवलंबून आहे.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत प्रश्नांच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * * 

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655076) Visitor Counter : 98