पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्राण्यांचे संरक्षण करण्यात भारत नेहमीच आघाडीवर राहील: पंतप्रधान

Posted On: 09 MAR 2025 12:10PM by PIB Mumbai

 

भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. " प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू", असे मोदी पुढे म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावर वर पोस्ट केले की:

"वन्यजीव प्रेमींसाठी अत्यानंदाची बातमी! भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता  करणारी संस्कृती लाभली आहे. प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू."

***

JPS/S.Naik/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2109615) Visitor Counter : 38