ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
टाळेबंदीच्या काळातील धान्यवाटप
प्रविष्टि तिथि:
12 FEB 2021 5:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021
कोविड-19 दरम्यान अन्नधान्याचे वाटप खालील प्रमाणे केले गेले.
(In thousand tons)
|
Sr. No.
|
Schemes
|
Rice
|
Wheat
|
Total
|
|
1
|
NFSA/TPDS (2020-21)
|
31019.754
|
23795.613
|
54815.367
|
|
2
|
Pradhan MantrigaribKalyan Anna Yojana (PMGKAY) (April- November,2020)
|
21408.081
|
10697.421
|
32105.502
|
|
3
|
AtmaNirbhar Bharat Package (ANBP)
(May- June,2020)
|
556.078
|
244.190
|
800.068
|
|
4
|
Additional Allocation to non-NFSA beneficiaries (April- June, 2020)
|
708.723
|
257.184
|
965.907
|
केंद्रीय मध्यवर्ती गोदामांत दिनांक 01.01.2021पर्यंत अन्नधान्याचा एकूण साठा 529.29 लाख टन होता ज्यात 342.90 लाख टन गहू आणि 186.69 लाख टन तांदूळ होता. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013 अन्वये दोन प्रकारच्या योजना येतात (i)अंत्योदय अन्न योजना (एएवाय,AAY)आणि घरगुती प्राधान्य योजना(पीएचएच,PHH) ज्याद्वारे नेमून दिलेल्या हिश्श्याप्रमाणे अन्नधान्याचे वितरण
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याप्रमाणे केले गेले.
जे स्थलांतरित/अडकलेले स्थलांतरित जे एनएफएसए अंतर्गत येत नाहीत किंवा त्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशांसाठी अन्नधान्याचे मोफत वितरण मे 2020 ते जून 2020 या कालावधीत आत्मनिर्भर भारत पॅकेज (एएनबीपी)अंतर्गत करण्यात आले.
ही माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार,अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तरात दिली.
M.Chopade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1697447)
आगंतुक पटल : 264