रेल्वे मंत्रालय

दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत किंवा त्यापूर्वी आरक्षण केलेल्या सर्व तिकिटांच्या पूर्ण पैशाचा परतावा रेल्वे प्रवाशांना देणार

Posted On: 23 JUN 2020 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जून 2020

ज्या लोकांनी भारतीय रेल्वेच्या नियमित वेळात्रकाच्या आधारे  दि. 14 एप्रिल, 2020 पर्यंत किंवा त्यापूर्वी तिकिटांचे आरक्षण केलेल्या आणि रद्द झालेल्या गाड्यांच्या सर्व तिकिटांच्या पूर्ण रकमेचा परतावा रेल्वे प्रवाशांना देण्यात येणार आहे. यासंबंधी रेल्वे मंत्रालयाने नियमांनुसार निर्णय घेतला आहे.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1633794) Visitor Counter : 175