गृह मंत्रालय

एनएससीएन (के) निकी गटासोबत करण्यात आलेल्या युध्दविराम कराराचा कालावधी 8 सप्टेंबरपासून पुढील एका वर्षासाठी वाढविण्यात आला

Posted On: 07 SEP 2022 7:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022

भारत सरकार आणि नागालँड राष्ट्रीय समाजवादी परिषद (के) निकी गट यांच्या दरम्यान युध्दविराम कराराची अंमलबजावणी सुरु आहे.

एनएससीएन(के)निकी गटासोबत करण्यात आलेल्या या कराराच्या अंमलबजावणीचा कालावधी 08 सप्टेंबर 2022 पासून एका वर्षासाठी वाढवून 07 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

 

G.Chippalkatti /S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1857596) Visitor Counter : 141