जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

प्रमुख धरणातला पाणीसाठा

Posted On: 09 NOV 2018 1:29PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2018

 

देशातल्या 91 प्रमुख धरणातल्या पाणी साठ्याची पातळी 67 टक्क्यांवर स्थिर आहे.

देशातल्या 91 प्रमुख धरणात 8 नोव्हेंबर 2018 रोजी 107.883 बीसीएम पाणी साठा होता. हा पाणीसाठा या धरणातल्या एकूण साठवण क्षमतेच्या 67 टक्के आहे. 1 नोव्हेंबर 2018 रोजी संपलेल्या आठवड्यात पाणीसाठ्याची पातळी समान होती.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor

 


(Release ID: 1552277)
Read this release in: English