पंतप्रधान कार्यालय

उत्तर भारतात धुळीच्या वादळामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना PMNRF मधून पंतप्रधानांकडून आर्थिक सहाय्य जाहीर

प्रविष्टि तिथि: 04 MAY 2018 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 मे 2018 रोजी उत्तर भारतातल्या विविध राज्यांमध्ये धुळीच्या वादळामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे.

या वादळात गंभीररित्या जखमी झालेल्या लोकांना देखील पंतप्रधानांनी 50 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीला मंजूरी दिली आहे.

 

 

 

N.Sapre/S.Mhatre/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1531399) आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English