जलशक्ती मंत्रालय

पाणी समस्येबाबत नीती आयोगाचा अहवाल

Posted On: 09 DEC 2019 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2019

 

समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक हा नीती आयोगाने जुन 2018 मधे प्रकाशित केलेल्या अहवालात, भारताला आतापर्यंतच्या सर्वात कठीण अशा जल समस्येला तोंड द्यावे लागत असून, 600 दशलक्ष लोकांना मोठ्या पाणी समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. जल दर्जा निर्देशांकात 122 देशांपैकी भारत 120व्या स्थानावर असून, भारतात 70 टक्के पाणी दूषित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय जल शक्ती आणि सामाजिक न्याय, सबलीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

B.Gokhale/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1595589) Visitor Counter : 334


Read this release in: English