शिक्षण मंत्रालय

जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर


महाराष्ट्रातल्या बल्लारपूरमधला कार्तिकेय गुप्ता प्रथमस्थानी

Posted On: 14 JUN 2019 5:35PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 14 जून 2019

 

जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातल्या बल्लारपूरमधल्या कार्तिकेय गुप्ता याने प्रथम स्थान पटकावले असून त्याला 372 पैकी 346 गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये अहमदाबादची शबनम सहाय पहिली आली आहे. तिला 372 पैकी 308 गुण प्राप्त झाले आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor

 



(Release ID: 1574623) Visitor Counter : 95


Read this release in: English